- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Bala Nandgoankar : महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मनसे नेत्याने ओढले ताशेरे, म्हणाले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही दस्त नोंदणीसाठी वेळ लागत असून दस्त नोंदणी कार्यालयाच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा आवश्यक असल्याचं नांदगावकर म्हणाले आहेत. “श्रीरामाने प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला, संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे… ” अयोध्यावारीवरून सिब्बल यांचा शिंदेंना टोला तसेच दस्त नोंदणीद्वारे राज्याला खूप मोठ्या प्रमाणात महसूल […]
-
Dalai Lama : व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दलाई लामांनी मागितली माफी, म्हणाले…
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी एका व्हायरल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जाहीरपणे माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये मी लहान मुलाची गळाभेट घेऊ शकतो का? असा सवाल केल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणी लहान मुलाच्या किंवा परिवाराच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागू इच्छितो, असं दलाई लामा म्हणाले आहेत. यासंदर्भात दलाई लामा यांनी ट्विट केलं आहे. pic.twitter.com/vlmUbI4vqz […]
-
Breaking! शिवसेना भवन, निधी प्रमुखांना द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका…
एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा, शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ही याचिका दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने खळबळ उडालीय. अॅड. आशिष गिरी शिंदे गटाचे वकील आहेत की […]
-
तुमचा उमेदवार जिंकल्यास ईव्हीएम बरोबर अन्… बावनकुळेंचा विरोधकांना चिमटा
तुमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम (Evm) बरोबर अन् आमचा उमेदवार जिंकला तर ईव्हीएम मशीन चुकीचं का? या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना चिमटा काढलायं. दरम्यान, विरोधकांकडून कायमच निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात, त्यावरुन विरोधकांना बावनकुळेंना चिमटा काढलायं. Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे बावनकुळे म्हणाले, ज्या […]
-
बीबीसी सरकारी अनुदानित मीडिया? ट्विटरच्या लेबलने चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डॉक्यूमेंटरी बनवल्यानंतर बीबीसी मीडिया चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ट्विटरकडून बीबीसीच्या ट्विटर हॅंडलला ‘सरकारी अनुदानित मीडिया’ असं लेबल लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय. या लेबलमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसून येत आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर हा तिढा लवकरच सोडवणार असल्याचा दावा बीबीसीकडून करण्यात आला आहे. (BBB Government Funded Media) राजकारण […]
-
राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…
राजकारण खूप निर्दयी असतं, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी अगदी मनमोकळंपणाने भाषण केल्याचं दिसून आलं आहे. Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली? पंकजा मुंडे यांना एका कार्यकर्त्याने कार्यक्रमाला बोलविले असता त्यांनी मनमोकळं भाषणं केलंय. यावेळी मुंडे म्हणाल्या, आज […]
-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोडवण्यासाठी योगी स्वत: सरसावले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नूकताच अयोध्या दौरा संपन्न झाला आहे. यादौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंना कारपर्यंत सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याचं दिसून आलं. अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात श्रीरामाचं दर्शन […]
-
पंचनामे युद्धपातळीवर करा, अयोध्येतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
राज्यात सुरु असलेल्या अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी चांगलाच अर्थिक सापडला आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत […]
-
Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?
माझ्याकडे आज सर्व काही आहे, पण मी खूश नसल्याचं एका मुलाखतीदरम्यान नृत्यांगणा गौतमी पाटीलने सांगितलं आहे. काही दिवसांपासून सारख्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली गौतमी पाटीलच्या वक्तव्याने तिच्या चाहत्याने गौतमी खूश का नाही? हा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला… मुलाखतीत बोलताना गौतमी पाटील म्हणते आधीची गौतमी अन् आत्ताची गौतमी […]
-
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला…
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग करत धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत अवकाळीचं सावट राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. शिंदे यांचा अयोध्या दौरा गाजला! पण सत्तार आणि बच्चू कडू यांनी […]










