- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
चार महिन्यानंतर कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल, अहमदनगरमध्ये केलं होतं वादग्रस्त विधान…
नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, […]
-
ठाकरेंनी दंगलीचा कट रचला होता… नितेश राणेंच्या आरोपाची दानवेंनी उडवली खिल्ली
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत 1992 सारख्या दंगलीचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राणे कुटुंबिय आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आमदार राणेंनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राणेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत […]
-
आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका
आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज्यपालांकडे तक्रार करण्यापेक्षा भांडूपला जाऊन जे पोपटासारखे बोलतात त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Ssanjay Shirsat) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर लक्ष वेधण्यासाठी, या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याची मागणी केली आहे. […]
-
तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयाने जर आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा (स्टेटस् को अॅंटी) निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, दहाव्या सूचीनूसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत जर असं झालं तर उर्वरित 24 आमदार अपात्र ठरु शकतील, असंही ते म्हणाले आहेत. ‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न […]
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता राज्यस्तरीय समिती, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज सह्याद्रीअतिथीगृह इथं विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यासंदर्भाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात गृहयुद्ध, लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी उपाययोजना तसेच […]
-
Imran Khan Arrest : इम्रान खान यांना अटक करण्याचं नेमकं कारण काय?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान न्यायालयात हजर होण्यासाठी जात असताना त्यांना अटक झाली आहे. इम्रान खान यांना का अटक झालीय? त्याबाबत जाणून घेऊयात सविस्तर. काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकानं धाडली ममता बॅनर्जींना नोटीस; नेमकं प्रकरण काय? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान […]
-
Shraddha Walkar case : आफताबवर आरोप निश्चित, 1 जूनपासून सुनावणी…
Shraddha Walkar case : बहुचर्चित श्रद्धा वालकर (Shradha walkar) हत्यांकाड प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. येत्या 1 जूनपासून या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आफताब पूनावालावर पोलिसांकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आरोपाखाली आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकानं धाडली ममता बॅनर्जींना नोटीस; नेमकं […]
-
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! कारण….
पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. येत्या 18 मे पासून आठवड्यातून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे, यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली आहे. भुजबळांचा RSS ला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘अशा’ लोकांवर आरएसएसने.. पुणे महापालिका प्रशासनाकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी चर्चा करुन पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात […]
-
Maharashtra Politics : NCP हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष? फडणवीसांचा दावा खरा आणि खोटाही…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन जिल्ह्यांचा पक्ष या शब्दांत प्रहार केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फौजदाराचा हवालदार होण्याची वेळ राष्ट्रवादीने आणल्याचं म्हणत खरपूस समाचार घेतला. पण दोन्ही नेत्यांच्या वाकयुद्धात देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात… पाकिस्तानचे पंतप्रधानपद म्हणजे `कत्तल` : विजनवास, अटक, फाशी या पैकी काहीतरी होणारच! राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लोकसभेत चार […]
-
सुषमा अंधारेंचं भाकीत एकनाथ शिंदेंची झोप उडविणारे…भाजप काही तासांतच दुसरा सीएम नेमणार!
सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलेला असतानाच त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलले जातील अशी राजकीय चर्चा सुरु आहे. त्यात महाविकास आघाडीकडूनही एकनाथ शिंदे बदलले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे भाजप काही तासांतच दुसरा मुख्यमंत्री नेमणार असल्याचं विधान केलं आहे. सुषमा अंधारेंनी हे विधान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप […]









