- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… राजीनाम्याच्या मुद्द्यावर नारायण राणेंची जळजळीत टीका
Narayan Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उद्धट आहेत म्हणूनच त्यांनी त्यावेळी स्वत: राजीनामा दिला असल्याची जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा; […]
-
Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : राजीनामा आल्यानंतर नका देऊ म्हणू का? तत्कालीन राज्यपाल कोश्यारींचा सवाल…
Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : जेव्हा कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांना राजीनामा देऊ नका असं म्हणू का? असा सवाल उपस्थित करीत सत्तासंघर्षावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निकालामध्ये माजी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांचे चुकीचे अधिकार असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. त्यावर […]
-
नवीन व्हिपसाठी हालचाली सुरु, खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं…
सर्वोच्च न्यायालायाने भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवल्याने आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन व्हिपच्या निवडीसाठी हालाचाली सुरु केल्या आहेत. नवीन प्रतोद निवडण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करणार असल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral खासदार शेवाळे म्हणाले, राज्यात स्थापन झालेलं शिंदे […]
-
तुमच्या बाजूनं निर्णय दिल्यास संस्था चांगल्या अन्… मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारलं
तुमच्या बाजूनं निर्णय दिला की संस्था चांगल्या अन् नाही दिला तर आपल्याला माहितच आहे, काय बोलतात ते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. SS Rajamouli घेऊन येणार […]
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केजरीवाल वाढवणार मोदी-शाहांची डोकेदुखी…
दिल्ली सरकार (Delhi Govt) आणि केंद्र सरकारच्या (Central Govt) अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court) सुरु असलेल्या सुनावणीत आज न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. केंद्र आणि राज्यांच्या अधिकार क्षेत्रावरून दिल्लीत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत दिल्ली सरकारचा विजय झाला आहे. राज्यात अधिकाऱ्यांची नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडे असणार आहेत. राज्य सरकारला उपराज्यपालांचा सल्ला मानावा लागणार […]
-
…तर राज्यात मोठ्या घडामोडी अन् राजकीय पडझड, असीम सरोदेंचं विधान
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही तासांवरच येऊन ठेपला आहे. या निर्णयाची संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली असतानाच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर मोठं भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना मान्यता दिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि राजकीय पडझड पाहायला मिळणार असल्याचं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : […]
-
इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात तणाव, आत्तापर्यंत 900 जणांना अटक…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठा हिंसाचार घडला आहे. हा हिंसाचार एवढा वाढला की, पाकिस्तानात गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवून आणला आहे. Sanjay Raut : उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल हिंसाचाराच्या घटनेनंतर मंत्रालयाच्या आदेशानंतर पाकमधील पंजाब प्रांतात लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, या हिंसाचारात […]
-
सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं मोठं विधान…
संपूर्ण महाराष्ट्राला सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार? याकडं लागलं आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) मोठं विधान केलंय. जे लोकं म्हणतात निकाल आमच्याच बाजून लागणार आहे त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात(Suprme Court) सत्तासंघर्षाचा निकालाविषयी प्रतिक्रिया देताना […]
-
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…
Karnataka Assembly Elcetion : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय. 224 जागांसाठी मतदान पार पडलं असून मतदानानंतर कर्नाटकात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला 100 ते 112 जागा मिळणार असल्याचा एक्झिट पोल टिव्ही9 कन्नड, […]
-
सत्तासंघर्ष : निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…
सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच हा निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्यासह देशाला या निर्णयाची उत्सुकता लागलेली असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 16 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचा नागरिक आणि राज्यकर्ते सन्मानपूर्वक स्वीकार करतील, अशी आशा […]









