- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
बिहार हादरलं! अररियामध्ये भूकंपाचे धक्के…
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारला भूकंपाचे धक्के(Bihar Earthquake) जाणवल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून हे भूकंपाचे धक्के अररियामध्ये पहाटेच्या सुमारास जाणवले आहेत. मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप अररियामध्ये झालेल्या भूंकपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आतमध्ये 10 किमी खोलवर असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पहाटेच्या […]
-
‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’ घोषणा सत्यात…
‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’, ही घोषणा आता सत्यात उतरलीय, होय छत्रपती संभाजीनगरच्या भीमसैनिकांनी हे करुन दाखवलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे… तर 14 एप्रिलला […]
-
Noida : क्लबच्या पार्टीत रामायणाच्या डबिंग व्हिडिओवर लोकांचं नृत्य…
उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. #Noida लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब […]
-
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री शिंदेंचे टीकास्त्र
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, कोण मदत करणारं आणि कोण बडबड करणारं हे शेतकऱ्यांना चांगलचं माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज अहमदनगरमधील पारनेमध्ये शेतकऱ्यांच्या नूकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो […]
-
सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला झटका! RSS ला रुट मार्चची परवानगी…
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) रुट मार्च काढण्यासाठी परवानगी दिली आहे. रुटमार्चसंदर्भातला मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित ठेवला असून सर्वोच्च न्यायायलायच्या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारला मोठा झटका बसला आहे. तामिळनाडूमध्ये 27 मार्चला काढण्यात येणाऱ्या आरएसएसच्या (RSS) रुटमार्चला मद्राल उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्याविरोधात तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय सर्वोच्च […]
-
सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस 28 मे हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले […]
-
Mahatma Jotiba Phule Jayanti : मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली मिसळला फोडणी…
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज 5 हजार किलो मिसळ तयार करुन वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा […]
-
Gautami Patil : मुलींनी खचायचं नाहीतर बिनधास्त भिडायचं…
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका […]
-
Cm Eknath Shinde आज अहमदनगर दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार
अवकाळीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे पारनेर आणि वनकुटेमधील नूकसानग्र्सत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याचं समजतंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अल्प पाऊस झाला. केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, […]
-
राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं…
निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर आम्ही आमची आमचं म्हणणं मांडलं होतं, तरीही निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानूसार आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द […]










