- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
भारतात इंधनाच्या किंमती वाढणार? कारण…
ओपेक देशांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदी अरेबिया, ओपेक आणि ओपेकमध्ये नसणाऱ्या सदस्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे सर्वासामान्य नागरिकांना त्याचा मोठा अर्थिक बसणार आहे. राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती ओपेक देश […]
-
मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं
नागपूर : खालची भाषा मलाही येते पण मी नागपूरचा आहे. मी तसं बोलणार नाही कारण माझे संस्कार ते नाहीत, याचे उत्तर जनता देईलच, असा पलटवार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. दरम्यान, ठाण्याच्या घटनेप्रकरणी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली होती. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच धुतलंय. मुंबई महापालिकेत […]
-
Kashmir : आतंकवादी संघटनेच्या निशाण्यावर RSS चे 30 नेते, तपास सुरु
नवी दिल्ली : काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 30 नेत्यांना आंतकवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही धमकी आतंकवाद्यांच्या ‘द रेसिसटेंस फ्रंट’ या संघटनेकडून देण्यात आल्याचं समोर आलंय. Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना घाबरले का? या संघटनेला पाकिस्तानमधील ‘लश्कर-ए-तोयबा’ या संघटनेचं समर्थन आहे. या वृत्ताला जम्मू-काश्मीरमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने […]
-
नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले
अहमदनगर : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. कारण गडाख-घुले यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दंड थोपटले आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 117 अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध होणाऱ्या या निवडणूकीत अचानक अखेरीस विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लादल्याची चर्चा सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरेंना कायमच […]
-
तरच गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं समजू; जयंत पाटलांचं फडणीसांना खुलं आव्हान
मुंबई : पुढील 48 तासांत ठाण्याचे पोलिस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं आम्ही समजू असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील बोलत होते. Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने […]
-
फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले
ठाणे : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा अन् शहर येत नाही का? असा खोचक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यात घडलेला प्रकार गंभीर असून राज्य सरकारने रोशनी शिंदेला तत्काळ संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…
मुंबई : येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पैसे कमवायचा ठेका काय फक्त इंदुरीकरांनी घेतलाय का? जयंत पाटील म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी विभागीय स्तरावरील प्रमुखांवर जबाबदारी टाकण्यात […]
-
उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…
छ.संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात आली. काल छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता… मात्र, आज भाजपकडून मराठा सांस्कृतिक मैदानात गौमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण करण्यात आलंय. यावेळी भाजपचे […]
-
Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…
मुंबई : अरे हरामखोरांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अर्जात काय लिहिलंय ते बघा, सावरकरांनी लिहिलेला माफीचा अर्ज स्वत:साठी नाहीतर इतर कैद्यांसाठी लिहिला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस आज मुंबईतील स्वांतत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या जेलमध्ये कसा प्रवास होता, याबाबत स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांवर […]
-
आपचे नेते मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी वाढ; कारण…
नवी दिल्ली : नवीन दारु धोरणात भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सीबीआयने आज त्यांना ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केलीय. न्यायालयाने 14 दिवस वाढ केल्याने सिसोदियांना 17 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी असणार आहे. Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या […]










