रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे याने जामीनावर सुटताच मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलायं.
रेल्वेच्या नव्या धोरणानुसार तिकीटांच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा झटका बसणार आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरातील राहत्या घरी निधन झालं आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलमधील 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, या शब्दांत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलंय.
कोल्हापुरातील मदरशामध्ये अल्पवयीन मुलाने सहकारी मित्राच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय वायरीने बांधून शॉक देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केलायं.
सुधाकर बडगुजरांवर चौकशीअंती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
आमदार संग्राम जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, असा पलटवार राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाडांनी तृप्ती देसाईंवर केला.