विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पाहता बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस तर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी फक्त 14 दिवस उरल्याचं दिसून येत आहे.
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीयं.
तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा कडक इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलायं.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलीयं.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह इतर 9 जणांवर वरिष्ठ निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आलीयं.
जनतेची भक्कम साथ आहे, यामुळेच हे कार्य माझ्या हातून घडते आहे, याचे मला समाधान आहे, या शब्दांत आमदार तनपुरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
भगवान गडाचे चौथे मठाधिपती ठरले असून महंत कृष्णा महाराज शास्त्री यांच्या नावाची घोषणा महंत नामदेव शास्त्री यांनी केलीयं.
महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं म्हणत आमदार आशुतोष काळेंनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय.
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या आहेत.