Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल असे शिंदे म्हणाले आहेत.
'या' तीन देशांतून आलेल्या लोकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा
हैदराबाद गॅझेटियर सरकारला मान्य असून यासंदर्भात जीआर लवकरच काढला जाणार आहे.
राज्य सरकारच्या उपसमितीच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तातडीने भेट घेतली.
दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा. सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाईऊ करू असा इशारा न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्यावर टीका का करत नाहीत असा सवाल लाड यांनी विचारला.
भारतात कॅन्सरची 14 लाख प्रकरणे समोर आली होती. यातील 9 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यूही झाला.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कने टी 20 आंतरराष्ट्रीय (Mitchel Stark) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर यांनी हल्लाबोल केला.