- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
पडताळणीनंतर ‘त्या’ 26 लाख लाभार्थ्यांचं काय होणार? निर्णय कोण घेणार.. मंत्री तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.
-
भारतातील पहिली Tesla Car मंत्री सरनाईकांच्या हाती; निश्चय केला अन् खरा ठरला.. पाहा Video
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
-
IPS महिला अधिकाऱ्याला दमदाटी, व्हायरल व्हिडिओनंतर अजितदादांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा उद्देश..”
अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.
-
“तासाभरात दोन-दोन जीआर निघतात, शब्दांचीही हेराफेरी केली, आता मी..”, भुजबळांचा सरकारला थेट इशारा
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
-
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्रा आणखी गोत्यात; फसवणुकीच्या प्रकरणात लूकआउट नोटीस?
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कु्ंद्रा या दाम्पत्याविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
-
चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत मलेशियावर मात; सुपर 4 मध्ये टीम इंडियाच ‘दादा’
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम आहे. भारताने मलेशियाचा 4-1 अशा फरकाने पराभव केला.
-
शेतकरी संस्थांसाठी Ease of Doing Business मध्ये महाराष्ट्र अव्वल; मध्य प्रदेशला पछाडले
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी चांगले वातावरण तयार करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
-
“देवेंद्रजी, तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं”, बच्चू कडूंचा घणाघात
देवेंद्रजी तुम्ही आणि भाजपवाले पटाईत आहात. ईडीमध्ये कुणाला फसवायचं? लोकांना कसं सत्तेत घ्यायचं?
-
Pankaja Munde : “ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही”, मंत्री पंकजा मुंडेंचा शब्द!
आर्थिक मागासलेपणा हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे.
-
राज्यातील सर्व तालुके अन् गावांत ‘फार्मर कप’, समितीही गठीत; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे










