“विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली
कालपासून मात्र नेपाळमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाचं तब्बल 35 तासांनंतर विसर्जन झालं.
रशियाने थोडथोडके नाही तर तब्बल 805 ड्रोन्सने युक्रेनवर हल्ला केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दहिसर परिसरातील शांतीनगर जनकल्याण एसआरए इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली.
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.
विमान उड्डाणादरम्यान प्रवाशांना जर कंपनीच्या सेवेत काही त्रुटी अथवा कमतरता आढळून आल्यास त्याची भरपाई म्हणून ई व्हाउचर
समु्द्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन आथा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर पडलं आहे. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत पराभव ठरला कारणीभूत.