अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्र शोधावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरक्षा परिक्षण करावे.
ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. पण याच उसापासून मिळणारी साखर जगात सर्वात आधी भारतातच तयार झाली.
आता तो दिवस दूर नाही ज्यावेळी तुमची औषधे फॅक्टरीमधून नाही तर थेट अंतराळातून (Medicines in Space) येतील.
मागील वर्षात जिल्ह्यात 668 शेतकऱ्यांनी 316 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन 151 मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले
जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा मनसेला टाळी दिली आहे.
देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ज्या शिवसेनेमुळे आपण देशाच्या गादीवर बसलो याचं भान त्यांनी ठेवलं नाही. शिवसेना संपवण्याचाच दुष्ट हेतू भाजपनं ठेवला.
मुंबईतील ठाकरे गटाच्या (Mumbai News) तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण केले.
ChatGPT चा वापर केल्याने त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती आणि रचनात्मक विचार कमी होण्याचीही भीती राहते.