मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे.
काँस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. भाजप खासदार राजीव प्रताप रूडी विजयी झाले.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आजपासून 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली.
राजस्थानातील दौसा येथे भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.
तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला अतिशय (PAK vs WI) लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय हवामान खात्याने 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा चित्रपट 7 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत.