महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शाळगाव एमआयाडीसीतील एका केमिकल कंपनीत वायू गळती झाली.
दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू असे केसरकर म्हणाले आहेत.
आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी खास विमाने आणि हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत.
परळी मतदारसंघात 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली.