शेतकऱ्यांना व्यावसायिक रूपाने बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका विरोधी इंडिया आघाडीसाठी रियल टेस्ट ठरणार आहेत. यामध्ये मोठं आव्हान आहे.
Railway Ticket Reservation rule changed : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Indian Railway) आणि आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल (Ticket Reservation) केला आहे. आता रेल्वे तिकीटांची बुकिंग साठ दिवस अगोदरही करता येऊ शकणर आहे. आधी हा नियम 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या तिकीट आरक्षणावर या नवीन बदलांचा […]
Radhakrishna Vikhe meet Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरी मात्र आरक्षणाचा वाद हा पेटलेला आहे. याचे पडसाद विधानसभेत पडू नये यासाठी आता राजकीय नेतेमंडळी सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण […]
MLA Sangram Thopate : सन 2019 मध्येच आमदार संग्राम थोपटे मंत्री झाले असते. तशा चर्चा होत्या. कार्यकर्त्यांनी तयारीही केली होती. पण असं नेमकं काय घडलं की थोपटेंना मंत्रिपद मिळता मिळता राहिलं. या प्रश्नाचं उत्तर स्वतः संग्राम थोपटे यांनीच लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला. आमदार संग्राम थोपटेंनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर […]
Supreme Court Decision on CAA : देशातील नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायमूर्तींनी तीन वेगवेगळे निकाल दिले आहेत. न्यायालयाने नागरिकत्व सुधारणा कायद्याची वैधता कायम ठेवली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे म्हणणे होते की कलम 6 ए अशा लोकांना नागरिकत्व देते जे संवैधानिक तरतुदींच्या अंतर्गत येत […]
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला आहे.