- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
-
थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! पहाटेपर्यंत मिळणार दारू; आदेश नेमका काय?
नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
-
होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!
तुम्ही सुद्धा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकांकडून कोणकोणते चार्जेस आकारले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.
-
स्वप्निलसाठी २०२४ लकी! निर्मिती विश्वात पदार्पण ते नव्या चित्रपटांचं गिफ्ट; ‘या’ गोष्टी ठरल्या खास
Swapnil Joshi new Project : वर्ष सरतंय नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. पण २०२४ या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसाठी (Swapnil Joshi) हे वर्ष लकी ठरलं आहे. या वर्षात स्वप्निलच्या कामांचा आलेख वाढत जाणारा ठरला आहे. २०२४ या वर्षाची सुरुवात स्वप्निले निर्मिती विश्वात नशीब आजमावून केली. हाऊसफुल्ल या चित्रपटाची निर्मिती […]
-
राज अन् उद्धव ठाकरेंची भेट, एकत्र येण्याच्या चर्चा; राऊतांचा एकाच वाक्यात फुलस्टॉप!
ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूसदेखील सहभागी असतो.
-
“फडणवीसांनी जबाबदारी दिली मी पूर्ण समाधानी”; मंत्रिपदावर विखेंनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
-
छगन भुजबळ फडणवीसांत पाऊण तास खलबतं, भुजबळ म्हणाले, “आठ ते दहा दिवसांनंतर..”
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
-
दादांना टोला, शरद पवारांचं कौतुक; राजीनाम्याचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले, मी कशाला..
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
-
महाराष्ट्र फॉर्म्युला बिहारमध्ये नाहीच; भाजपला गरज अन् CM नितीश कुमारच!
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
-
मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.









