महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
मागील नऊ दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले.
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिकांची गरज असल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी रेटिंग जारी केली आहे.
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी एका अधिकृत शांती करारावर सह्या केल्या.
साकळाई योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबियांना मिळणार होते. तसेच येत्या महिन्याभरात प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन केले जाईल.
मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.