- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा
Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभा निवडणुकांबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी परत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच […]
-
Maharashtra Politics : देशमुख-भाजपात ‘ट्विट वॉर’! कारण ठरला बावनकुळेंचा ‘तो’ सवाल
Maharashtra Politics : राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Politics) होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दबावाचे राजकारणही पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांची मन की बात जाणून घेतली. 2024 मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे?, असं […]
-
Sushma Andhare : ‘तोंडं बंद कराल म्हणजे, संपवाल का? धमकी देऊ नका!’ ‘त्या’ वक्तव्यावर अंधारेंचा संताप
Sushma Andhare : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्यांची तोंडं लवकरच बंद होतील असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार पलटवार केला आहे. अंधारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद […]
-
Sushma Andhare : ‘माफी सोडाच, एक शब्दही मागे घेणार नाही’; अंधारेंनी देसाईंना ठणकावलं!
Sushma Andhare : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोप करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनीही प्रतिक्रिया देत अंधारेंना इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा एकदा अंधारे यांनी मंत्री देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
-
Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला
Nitesh Rane : ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेल्यानंतर तेथील कुलर आणि पंखे बंद पडले होते. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आज सकाळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकावर घणाघाती टीका केली. एका महिलेला घाबरले असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर […]
-
खडसे संकटाच्या फेऱ्यात! कुटुंबियांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
Eknath Khadse : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आताही खडसे एका मोठ्या संकटात सापडले आहेत. खडसे यांच्या कुटुंबियांना तब्बल 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनाच ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. […]
-
NCP Crisis : ‘जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात’; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
NCP Crisis : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा मंत्री आत्राम यांनी केला आहे. आत्राम म्हणाले, […]
-
Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस अॅक्टिव्ह; ललित पाटील प्रकरणात 2 महिला जेरबंद
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती […]
-
Israel Hamas War : ..म्हणून फडणवीसांनी केली शरद पवारांना विनंती म्हणाले, तुम्हीही…
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरूच आहे. या युद्धाचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता राज्याचे […]
-
Uddhav Thackeray : ‘मोदी सरकारच्या काळात कर्जबुडव्यांना ‘अच्छे दिन’; ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने सध्य केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा सपाटाच लावला आहे. आताही बुडीत कर्जाचा सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर आगपाखड करण्यात आली आहे. देशात 2014 नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना अच्छे दिन आले आहेत. साडेतीन लाख कोटींपर्यंत वाढलेला बुडीत कर्जाचा भार हा त्याचाच पुरावा आहे, असे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. […]










