- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘आदित्य ठाकरे बालबुद्धी नाही तर मंदबुद्धी’; शिंदे गटाच्या नेत्याचे सणसणीत उत्तर
Kiran Pawaskar replies Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत संताप […]
-
‘फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी अन् खोटेनाटे दावे’; थोरातांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
-
काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा
Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय […]
-
शिंदेंचं ‘ते’ वक्तव्य अन् आदित्य ठाकरेंना संताप अनावर; म्हणाले, इतका निर्लज्जपणा..
Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले होते. […]
-
Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
-
शरीराच्या तापमानात होतोय बदल, जाणून घ्या कोणत्या काय आहेत लक्षणे ?
Body Temperature : आपल्या शरीराचे तापमान बदलत असते. काही वेळेस शरीर नेहमीपेक्षा जास्त गरम झाल्याचे जाणवते तर काही वेळेस शरीराचे तापमान अत्यंत कमी झाल्याचे वाटते. शरीरात हे बदल नेमके का आणि कसे होतात हे जाणून घेणे महत्वाचेड आहे. कारण, अशा बदलत्या तापमानामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अनेक जणांना याबद्दल माहिती नसतं. आपल्या […]
-
‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
-
‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]
-
हवामान विभाग विरुद्ध पंजाबराव डख : कोणी, काय वर्तविला पावसाचा अंदाज?
Weather Update : यंदा मान्सूनच्या लहरीपणाचा फटका पावसाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव डख यांनाही बसला. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच भारतीय हवामान विभागासह कुणाचेच अंदाज खरे ठरत नव्हते. डख यांचे अंदाज यावेळी खूप चुकलेत अशी चर्चा शेतकऱ्यांतही होती. मात्र कालपासून राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या पावसाने त्यांचा अंदाज खरा ठरला. आता भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डख यांनी रविवारी […]
-
‘BRS’ ने महाराष्ट्रात उधळला गुलाल! ‘या’ गावातील सत्तेच्या चाव्या घेतल्या ताब्यात
BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. इतकंच नाही तर पक्षाने आता राज्यात विजयी घोडदौडही सुरू केली […]










