आज सायंकाळी हे राधा नगरी धरण हे 99 टक्याहून अधिक क्षमतेने भरले होते . केवळ अर्धा फूट पाणी पातळी कमी होती तीही भरली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे, या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र लातूरला जात असताना वाटेतच त्यांची तब्येत बिघडली आहे.
राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा असतानाच आता नवीन खळबळजनक उडवणारा दावा करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी UPI हा शाश्वत प्लॅटफॉर्म होण्याची गरज असल्याचं म्हटलं.
राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांची आता नव्याने भाजप प्रवेशाची जोरदार चर्चाआपल्या शेरो शायरी मधून भाजप प्रविशाचे संकेत दिले आहेत.
शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा वेग ३१ जुलैपर्यंत असाच कायम राहिला आणि काही दिवसांची मुदतवाढ मिळाली तरी शेतकऱ्यांनी भरला नाही.