मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आहे. आता ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलना बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. (Jarange) उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे. आता त्याचा जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे […]
आंदोलक किंवा आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेलंय का, अशी चर्चा असताना भाजप नेते दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
या याचिकांप्रकरणी न्यायालयाता आता 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ओबीसीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
आंदोलनात काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत मनोज जरांगे यांनी मोर्चा काढत मुंबईलाच वेठीला धरले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक याचिका.
उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो.
आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी दिला.