- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! TET पेपर लीक प्रकरणात तिघांना अटक, परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे लेट्सअप मराठीवर काय म्हणाल्या?
टीई़टी पेपर फुटल्याच्या बातमीनंतर लेट्सअप मराठीने परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे यांच्याशी संवाद साधला.
-
मोठी बातमी! NEET’नंतर TET परीक्षेचा पेपर फुटला; वाचा, कुठं अन् कसा फुटला हा पेपर?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने यंदाची TET परीक्षा राज्यातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
-
श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी देवदर्शन
तिरुपती ते तिरूमला डोंगरापर्यंत 11 किलोमीटर चालत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं.
-
पुढील काही तासांत जोरदार पाऊस कोसळणार, घराबाहेर जाणं टाळा, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर कही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
-
काही लोक पंकजा मुंडेंच्या नावावर निवडून येतात अन् गरळ…, प्रीतम मुंडेंचा नाव न घेता प्रकाश सोळंकेंना टोला
आपली जमीन तयार होईल आणि चांगला पाऊस पडला की आपल्याला पेरणी करून चांगलं पीक घेता येईल”, असंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
-
तुम्ही मागं बसा हा कार्यक्रम मराठा समाजाचा.., मी चूकलो नाही, मेधा कुलकर्णी अन् अभिमन्यू पवार वाद पेटला
ब्राह्मण समाजाला अभिन्यूजींच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. समाजाचा प्रश्न येत नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे.
-
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय; सिया गोयल अन् प्रियकराला सुट्टी नाही
सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलला लोणावळा पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलवलं आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.
-
मोदी सरकारकडून पासपोर्ट शुल्कात वाढ; पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्पष्ट करताच मोठा निर्णय
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की पासपोर्ट हे प्रामुख्याने प्रवासाचे दस्तऐवज आहेत, भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाहीत.
-
बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन
नुकताच केज तालुक्यातील टाकळी परिसरात विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला.
-
देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अन् रेशन व्यवस्थेत मोठ्या बदलाची शक्यता; काय बदल होणार?
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार धान्य उपलब्ध होईल. मोठ्या आणि गरजू कुटुंबांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.









