सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यावर अजित पवार बोलले.
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण चालू होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून अंतरवाली सरटी येथेच या उपोषणाला सुरुवात होईल.
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी वेळ मागितला.
आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारकडून आता प्रमुख व्यक्ती जायला सुरूवात झाली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.
या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे.
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आणखी एका दिवसासाठीवाढवली आहे.