बोट प्रवाशांनी खच्चून भरली होती, विराच्या नारिंगी जेट्टीजवळ ही बोट थांबणार होती. मात्र, येथे बोट अडकल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली
राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून रक्कम घेण्यावर शरद पवारांनी टीका केली.
आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे कार्यक्रमातन बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला.
आज पुन्हा एकदा आता कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा.
जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात इतकी हिम्मत नाही की औरंगाबदाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने ठेवतील.
डगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली.
आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का?
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.