- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू
मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाखूष असलेल्या एका दलित कुटुंबाने विष प्राशन करुन सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत वडील आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि एक मुलगा बचावला आहे. किरण राठोड (52) आणि हर्ष (24) अशी मृतांची नाव आहेत. तर पत्नी नीताबेन (50) आणि दुसरा […]
-
दादा विरुद्ध दादा! अजित पवार-चंद्रकांत पाटील वादात अडकली पुण्यातील 400 कोटींची कामे
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील छुप्या संघर्षात जिल्ह्यातील 400 कोटींची कामे अडकली आहेत. जिल्हा नियोजन समितीने 400 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे, मात्र या बैठकीच्या इतिवृत्तावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच केलेली नाही. यासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील शीतयुद्ध जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. (400 crore works in the district are […]
-
मारीच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी; ITC कंपनीला ग्राहक न्यायालयाचा मोठा दणका
ITC लिमिटेड या नामांकित कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. मारी बिस्किटच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी दिल्याने नुकसान भरपाई म्हणून एका ग्राहकाला 1 लाख रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. प्रत्येक पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी देऊन कंपनी आपल्या ग्राहकांची दररोज 30 लाख रुपयांची फसवणूक करते असा आरोप चेन्नईस्थित तक्रारदार पी. दिल्लीबाबू यांनी आरोप केला होता. […]
-
किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ : लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभरात खळबळ उडाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही यांनी हा मुद्दा भर सभागृहात मांडत सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही भगिनींचे शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते. यानंतर सरकारकडून यावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात […]
-
अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाचा जीआर; शिंदेंच्या 3 शिलेदारांची विनंती निष्फळ, जरांगे उपोषणावर ठाम
Maratha Reservation : जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी आणि उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, आमदार राजेश टोपे आणि माजी आमदार अर्जून खोतकर यांच्या मनधरणीनंतरही मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने मागितेली एक महिन्याची वेळ देण्यासही नकार […]
-
“हा लढा एका दिवसाचा नसतो… तब्येतीची काळजी घ्या” : आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमळ सल्ला
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा […]
-
शिष्याच्या विरोधात पवारांनी दिली गुरुला ताकद; अनिल पाटलांना बंडखोरी महागात पडणार?
जळगाव : अमळनेरचे तीनवेळचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (5 सप्टेंबर) जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बी. एस. पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक […]
-
Maratha Reservation : बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा संदर्भ देत ‘वंचित’चा मराठा आरक्षणाला पाठिंबा
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण भूमिकेचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. आज (5 सप्टेंबर) त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देत माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली. […]
-
मोदी सरकारने ‘इंडिया’ला कामकाजातून वगळल्याचा आरोप: विरोधकांनी ‘भारत’ला दिला नवा लाँग फॉर्म
नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ […]
-
‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?
नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ […]









