- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
“मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो” : भव्य-दिव्य सोहळ्यानंतरही पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?
अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर […]
-
“शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता” : PM मोदींसमोरच गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]
-
श्रीराम मंदिरानंतर आता अयोध्येत साकारणार भव्य मशीद; मुस्लीम पक्षकारांकडून तारखेची घोषणा
अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा […]
-
108 रुग्णवाहिकांची संख्या वाढली, सेवा आणखी जलद मिळणार : बोट अन् शिशू रुग्णवाहिकाही सेवेत
पुणे : राज्यातील नागरिकांसाठी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. मात्र, यापुढे 1756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात […]
-
जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार कन्येसह भाजपच्या वाटेवर; रक्षा खडसेंना थांबविले जाणार?
जळगाव : पूर्वीच्या जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ullhas Patil) आणि त्यांची कन्या, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या बुधवारी (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. डॉ. केतकी पाटील या मागील […]
- Ayodhya : राम वाद नव्हे तर, समाधान आहे! फक्त विचार बदलण्याची गरज : PM मोदीlive now
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update
-
“रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे” : अयोध्येतील सुप्रसिद्ध घोषणांचे शिल्पकार कोण होते?
अयोध्या : सुमारे 492 वर्षांपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत मंदिराचा आणि मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. मंदिर उभारणीचा हा प्रवास प्रचंड मोठा होता. यात अनेक रामभक्तांनी प्राणांची आहुती दिली तर अनेकांनी सर्वस्व अर्पण केले. प्रत्येकाने शक्य असेल ते […]
-
Letsupp मराठीच्या वृत्ताची ठाकरेंकडून दखल : कारसेवक संतोष मोरेंना गोदा किनारी ‘खास सन्मान’
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]
-
आता कोणीही ‘सिंगल’ राहणार नाही! जगात AI गर्लफ्रेंडची एन्ट्री; खास पद्धतीने दूर करते ‘पुरुषांचा एकटेपणा’
इंटरनेटच्या अविष्काराने जग जवळ आणले. अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य झाल्या. बांधकामापासून ते लिहिण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मानवाचे कष्ट कमी झाले. आता अशीच एक अशक्य गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स शक्य करुन दाखविली आहे. ‘पुरुषांचा एकटेपणा’ दूर करण्यासाठी ‘एआय’मध्ये खास मॉडेल आले आहे. या मॉडेलच्या […]
-
‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित
जामुगुरी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत न्याय यात्रेवर (Bharat Nyay Yatra) आसाममधील जामुगुरी येथे हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात्रेतील काही वाहनांवर हल्ला करण्यात आला असून कॅमेरामनलाही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Attack on Bharat Nyaya Yatra led by Congress […]










