- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Sai Tamhankar : सिंपल पण तितकीच सुंदर… सईच्या हटके फोटोंवर चाहते फिदा…
Sai Tamhankar : मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सईने चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमात काम केलं.
-
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
-
तुमचं राजकारण तिकडचं जळू द्या, शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला तर…; जरांगेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या
-
Sujay Vikhe : ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीचे ‘ते’ वृत्त चुकीचे, जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण
डॉ. सुजय विखेंचा अर्ज आयोगाने निकाली काढल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलं. मात्र, हे वृत्त चुकीचे- जिल्हा निवडणूक प्रशासन
-
MI-8T helicopter : रशियन MI-8T हेलिकॉप्टर बेपत्ता, क्रु मेंबरसह 22 जण करत होते प्रवास
MI-8T helicopter : रशियाचे MI-8T हेलिकॉप्टर (MI-8T helicopter) उड्डाणाच्या दरम्यान बेपत्ता झाले आहे.
-
माझा राजीनामा मागितला नाहीतर काहींना अपचन होतं…; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला
एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.
-
जाता जाताही देणार अन्… ; ‘त्या’ फाईलचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगून टाकला निकाल…
पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील
-
कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची गरज, पण विरोधकांनी साठ वर्षापर्यंत प्रकल्प रोखला; PM मोदींचे टीकास्त्र
कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं - पीएम मोदी
-
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र अव्वल राहणार, फक्त पालघरला तिसरे विमानतळ उभारा; फडणवीसांची मागणी
वाढवण बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, आता पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.









