कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? - देवेंद्र फडणवीस
चांदिवाल अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार असतांना त्यांनी तो अहवाल प्रसिद्ध का केला नाही?
तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहे, जी समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल- बाळासाहेब थोरात
नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
कुणबी मराठ्यांपासून सावध रहा. कुणबी हे स्वत:ला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असं आमदार सांगतो. - आंबेडकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार दिला.
मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो? - नारायण राणे
फडणवीससाहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. राज्याला कंगाल करून जाण्याचे तुमचं स्वप्न जनता पूर्ण होवू देणार नाही.
सचिन वाझेंच्या आरोपामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब आहेत, असा इशारा दिला.
तलाठी भरती प्रक्रियेत भष्ट्राचार झाल्याचं थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, नाहीतर थोरांतांनी बाहेर पडावं - मंत्री विखे