कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.
अभिनेत्री विशाखा कशाळकर (Visakha Kashalkar) संपादित 'एकांकीका' पुस्तकाचे प्रकाशन ३० नोव्हेंबरला होणार आहे.
मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. मात्र, ते लोकशाही मानत नाहीत.
ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.
महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होता, असा दावा शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने केला.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.
Narhari Zirwal : अजित पवार आणि शरद पवार हे कधीही एकत्र येऊ शकतात, असं खळबळजनक विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे.