कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत
एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, असा अर्थ होत नाही, त्यांनी केवळ मोदी आणि शाहांकडे निर्णय सोपवला
दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एनडी स्टुडिओ सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला.
जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले - सदाभाऊ खोत
बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.
, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,