- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Nagar Crime: संग्राम जगताप म्हणाले, ‘प्रशासनाचा धाक नसल्याने गुन्हे वाढले’
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) शहरात प्रशासनाचा धाक उरलेला नाही. पोलीस खात्याचा धाक असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला (Nagar Crime) आळा बसतो. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. एक स्वतंत्र बैठक जिल्ह्याची लावावी आणि गुन्हेगारीला आळा घालावा, असे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले. नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प […]
-
MPSC Exam मुलांमध्ये प्रमोद चौगुले तर मुलींमध्ये सोनाली मात्रे राज्यात प्रथम!
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा २०२१ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला. तसेच आयोगाने संवर्गाच्या पसंतीक्रम सादर करण्यासाठी ३ […]
-
Ajit Pawar म्हणाले… दळभद्री गाडीवर प्रसिध्दीसाठी सरकारने ५० कोटींचा चुराडा केला
मुंबई : आठ महिन्यांत जाहीरातींवर सरकारकडून ५० कोटीं आणि मुंबई महापालिकेकडून १७ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न गंभीर आहे. पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबं उपासमारीचा सामना करत असताना, राज्य शासन मात्र एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती प्रसिद्ध करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हसऱ्या चेहऱ्याच्या दैनिकांच्या पहिल्या पानावरच्या या पानभर जाहिराती चीड […]
-
Ajit Pawar यांचा सरकारवर हल्ला : मंत्र्यांच्या खाण्यापिण्यावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी!
मुंबई : महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. सरकारची कामगिरी सुमार असल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी […]
-
Mohit Kamboj : ‘आईचे दूध प्यायला असेल तर…’ भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचं (Guwahati) तिकिट बुक केलं होतं, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता. या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर […]
-
Neelam Gorhe : ‘बाळाला घ्या नाही तर गुवाहाटीला घेऊन जातील’, गोऱ्हेंचा सावंतांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) आमदार सरोज अहिरे ( Saroj Ahire ) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे […]
-
Mangaldas Bandal अजित पवारांनी मला टायरमध्ये घालण्याची धमकी दिली! पण…
पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत मी सुरुवातीला अपक्ष लढलो. त्यावेळी जाहीर सभामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते मंगलदास बांदलला अटक करा, टायरमध्ये घाला अशी भाषा करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची माझ्या भागात ताकद शुन्य होती. मला त्यावेळी बोलवून आम्हला सहकार्य कर. आपण तुमच्या मिसेसला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस चे अजित […]
-
सिसोदिया यांच्या अटकेचं कारण ठरलेलं उत्पादन शुल्क धोरण आहे तरी काय ?
केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया यांची नेमकी भूमिका काय ? त्यांना अटक झाली ते मद्य धोरण नक्की काय ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
-
Dhairyasheel Patil join BJP : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश !
मुंबई : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dharisheel Patil) हे भाजपात आले आहेत. यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कौतुक केलं आहे. धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसेच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करत असतात. मी मुख्यमंत्री असताना काही प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते, जनतेत राहून जनतेची कामं करणं […]
-
मंगलदास बांदल यांची स्फोटक मुलाखत…
तुरुंगातून सुटून आल्यानंतर मंगलदास बांदल यांची स्फोटक मुलाखत…









