मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे पत्र आता मनसेचे (MNS) आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी लिहिले आहे. त्यामुळे कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth-Chinchwad Bypoll) शेवटच्या टप्प्यात भाजपने […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. यानंतर माहाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट (Thackeray Group). दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सतत सुरु आहेत. तर […]
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची जाहीर नाराजी आणि हिंदू महासभेने केलेल्या मागणीमुळा कसबा पोटनिवडणुकीत नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिगर ब्राह्मण उमेदवार दिल्याने भाजप (BJP) ला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेस पक्ष याचा फायदा घेऊन कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) मतदार […]
पुणे : श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी मानवतेचे दर्शन सुदर्शन होण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ध्वज पताका उंचावण्यामध्ये ते प्रमुख आहेत. नशामुक्त युवा साकारण्यासाठी भारतीय तरुण जगातील युवकांना प्रेरणा ठरतील, असे मत खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांनी व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन (Art Of Living), भारतीय सांस्कृतिक […]
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह (Art OF Living Foundation) विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित केला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. ‘करणार नाही आणि करु देणारही नाही,’ अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी […]
वर्धा : ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग (Abhay Bang) यांनी अतिशय परखड मतं मांडले आहेत. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूनं लोकशाही भ्रष्ट झाली असून दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्रातील साऱ्यांच पक्षांचं राजकारण चालत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनात प्रगट मुलाखतीत बोलताना त्यांनी […]
नवी दिल्ली : आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार होता. मात्र आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले होते की, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत नुकतीच आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये पीसीबीचे अधिकारीही सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, आता आशिया कप […]
लाहोर : पाकिस्तान (Pakistan) सध्या संकटातून जात आहे. पेशावरमधील मशिदीत नुकत्याच झालेल्या (Bombblast Peshawar) आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर, पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) वर लगाम घालण्यासाठी तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, शुक्रवारी पेशावरमध्ये सर्वोच्च समितीची बैठक झाली. यामध्ये टीटीपीला रोखण्यासाठी तालिबानचा मुख्य म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजादा याचा हस्तक्षेप घेण्याचा […]
बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने […]
मुंबई : हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं होतं. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. “आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी […]