पुणे : मोठ्या घडामोडीनंतर आज भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे. Maharashtra | BJP releases list […]
Maharashtra Karnataka border dispute : काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना याला कर्नाटक सरकारकडून फुस देण्याचा प्रयत्न केला जात आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा क्षेत्रा विकास प्राधिकरणास १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. काल बेंगलोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बोम्मई म्हणाले की “आपण अगोदर सीमाभागाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सीमाभागात राहणाऱ्या […]
उस्मानाबाद : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या गटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती नेलेले उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर कैलास पाटील थरारक सुटकेचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितलं. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही” अशा भावना यावेळी कैलास पाटलांनी […]
उस्मानाबाद : राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील (Kailas Patil) हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या फोनमुळेच उस्मानाबाद राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे परत आले, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. मागील वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना रेल्वेसाठी मोठी तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पात (Railway Budget) रेल्वेसाठी २. ४० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. वर्ष २०१३ च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ करण्यात आली. रेल्वे अर्थसंकल्पात राज्याकरिता १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली. यात मराठवाड्यासाठी […]
वर्धा : एखादी कथा किंवा एखादी कादंबरी यामुळे वादळ उठल्याचा आणि तिच्या लेखकांना प्रचंड मनस्ताप भोगाव्या लागल्याच्या घटना समाजात घडत आहेत. इतिहासाकडे निर्लेपदृष्टीने पहावयास अद्याप आम्ही तयार झालेलो नाही. काय प्रदर्शित करावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार लेखक, दिग्दर्शकाला असला पाहिजे, असे आवाहन 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष […]
राहुरी : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस. त्यामुळे दहाव्या दिवशी कृषी अभियंत्यांनी मुंडन करून राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेचा निषेध केला. कृषी अभियंत्यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू आहे. काल प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले होते तर आज कृषी अभियंत्यांनी मुंडन करून महाराष्ट्र राज्य […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लीटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षांची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने टाकीची दुरुस्ती केली. त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. पाणी प्रश्न मार्गी लागणार फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत. नगर […]