पुणे : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक आणि काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. दोन्हीचे मतदार हे वेगवेगळे आहेत. परंतु, शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) हरल्याचा रंग दिला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीवर (MVA) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, […]
मुंबई : रात्री अनेक वेळा तुम्ही गाढ झोपेत असता आणि तुम्हाला अचानक खूप तहान लागते. यामुळे झोपेचा त्रास होतो. घाम येऊ लागतो आणि घसा कोरडा होतो. आजकाल ही समस्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. या समस्येकडे हलकेच दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी समस्या येते तेव्हा आपण सावध असले पाहिजे. या समस्येचे कारण […]
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरी आणि रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, ‘शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर जनतेत एक सहानभुती […]
महाराष्ट्रात पाच जागांवर विधान परिषद निवडणूक पार पडली. यात ३ जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. अंतिम निकाल आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून अभिनंदन केलं आहे. मिटकरी यांनी धीरज लिंगाडे आणि सुधाकर आडबाले यांच्या विजयाची पोस्ट करत त्यावर विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार करायला सुरुवात करणाऱ्या […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील. सत्यजित तांबे यांनीच आता निर्णय घ्यावा. कारण आम्ही कुठलीही ऑफर त्यांना देणार नाही, असे स्पष्ट करत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आम्ही कोणाची घरं फोडत नाही. त्यांनी घरं चांगली ठेवायला पाहिजे. […]
मुंबई : विधान परिषद कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. रायगडमध्ये तटकरे आणि सह्याद्री शिक्षण संस्था, डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रयत शिक्षण संस्था, भाई जयंत पाटील यांची पीएनपी संस्था असताना बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला. बाळाराम पाटील यांना जसा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फटका बसला तसाच फटका […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नाव आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवता आले नाही. शरद पवारांसारखं (Sharad Pawar) दिग्गज नेतृत्व मिळूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला कायम डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत (assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने […]
नवी दिल्ली : 2007 सालच्या विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला विजेतेपद मिळवून देताना जोगिंदर शर्माचा तो चेंडू आजही सर्वांच्या मनात ताजा असेल. जोगिंदर शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. जोगिंदरने […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत (Nashik) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) निवडून आल्यावर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Election) अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत […]