अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी […]
अहमदनगर : शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मत आज प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केले. जिल्ह्या बाहेरील व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक नाही, असे त्यांनी सांगितले. खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे ही मागणी कुठेही […]
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे. ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची […]
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत होत आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. 2023 मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशा स्थितीत भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-20 सामन्यांची मालिका खेळवली […]
नवी दिल्ली : सरकारच्या नोटबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सोमवारी हा निकाल दिला आहे. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटबंदीच्या प्रक्रियेत काहीच गोंधळ झालेला नाही. हा निर्णय बदलू शकत नाही, असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे. चार न्यायाधीशांनी नोटबंदीच्या बाजूने निर्णय दिलाय. तर एका न्यायाधीशांनी नोटबंदी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती एस […]
सोलापूर : राज्यातील सत्तानाट्याच्या वेळी शिंदे गटाचे सांगोल्यातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगर’ हा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा होतेय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यानंतर त्यांनी थेट बंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रम गाठला होता. दहा दिवस पंचकर्म उपचार घेतल्यानंतर शिंदे गटाचे फायरब्रँड […]
मुंबई – गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे का? मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी विचारला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन एकदम चुकीचे आहे, असेही महेश […]
कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेला स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक ही उपाधी योग्य असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर भाजपने राज्यभरात अंदोलन सुरु केलं आहे. या विधानावर बोलताना संभाजीराजे छत्रपतींचा अजित पवार यांना सल्ला दिला आहे. अजित पवारांनी कोणत्या […]
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते पिंपरी चिंचवडला जोडले जाणाऱ्या मेट्रोची चाचणी यशस्वी