- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत जयदेव उनाडकटची विक्रमी गोलंदाजी
राजकोट : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यातील पहिल्याच षटकात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटनं हॅटट्रिक घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेता आली नाही. अशी कामगिरी करणारा जयदेव उनाडकट पहिलाच गोलंदाज ठरलाय. दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यात रणजी ट्रॉफीतील गट सामना खेळला जातोय. या सामन्यात दिल्लीच्या […]
-
महावितरणचे कर्मचारी 3 दिवस संपावर, खासगीकरणाला विरोध
मुंबई : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या संपात महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांचा सहभाग आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नारायण राणेंना मंत्रिपद काढून घेण्याची धमकी
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या कारणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फैलावर घेत त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची धमकी दिली होती. अशी माहिती मंगळवारी खासदार विनायक राऊत […]
-
लक्ष्मण जगताप यांची खासदार व्हायची इच्छा अपूर्णच राहिली
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. मागील काही महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. काही दिवसापूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. मागच्या वर्षी लक्षणीय पद्धतीने गाजलेल्या विधान परिषद आणि […]
-
शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा: ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं
शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा: ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं
-
उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप, तर… सुषमा अंधारे म्हणतात
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
-
आमदार, खासदारांची अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट
अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी […]
-
नामांतराच्या मागणीवर भाजपचे खासदार विखेंचीच नाराजी; बाहेरील व्यक्तीची मागणी संयुक्तिक नाही
अहमदनगर : शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मत आज प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केले. जिल्ह्या बाहेरील व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक नाही, असे त्यांनी सांगितले. खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे ही मागणी कुठेही […]
-
उद्धव ठाकरेंना काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते; नड्डांचा हल्लाबोल
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे. ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची […]
-
भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या पहिला टी-20 सामना
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत होत आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. 2023 मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशा स्थितीत भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-20 सामन्यांची मालिका खेळवली […]










