- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
Animal Movie: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये रणबीर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत होता. यामध्ये त्याची जोडी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna)आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केले आहे, View this post on Instagram […]
-
Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!
Tiger 3 Tickets Sale Offer: बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला कमावला आहे. चाहत्यांनी देखील या सिनेमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा […]
-
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: झी टीव्हीचा ‘सा रे ग म प 2023’ चा (Sa Re Ga Ma Pa 2023) रविवार, 26 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडला. यासह या कार्यक्रमाचा विजेता गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) ठरला आहे. अल्बर्ट हा संपूर्ण सीझनमध्ये, प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन केले आहे. View this post on […]
-
Horoscope Today: ‘धनु’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 27 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून हातपाय कापण्याची भाषा, जरांगेंनाही दिला इशारा
Babanrao Taiwade : हिंगोलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, […]
-
विक्रांत मॅसीचा ’12वी फेल’ ऑस्करवारीत, बॉक्स ऑफिसवरही दमदार कलेक्शन
’12th Fail’ Oscars 2024 : विक्रांत मॅसी (Vikrant Massey) स्टारर चित्रपट ’12 वी फेल’ (12th Fail) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीजच्या 29 दिवसांनंतरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता 12वी फेल ने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. […]
-
मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे होणार, राज्य सरकारकडून समिती स्थापन
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सुखविंदर सरकारकडून मुलींच्या लग्नाचे (Marriage age) वय 21 वर्षे करण्याच्या हालचाली सुरु आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी हिमाचलचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. धनी राम शांडिल यांना याबाबत समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीकडून येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून सरकार याबाबत कायदा करणार आहे. […]
-
छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी?
OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठा समाजाला काम करावे लागत आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोलीतून प्रत्युत्तर दिले आहे. नवीन नेत्याने एक विषय मांडला. तुमच्या हाताखाली काम करणे आम्हाला शोभत नाही. ह्या लोकांची लायकी […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक, एसपीसह 7 पोलीस निलंबित
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब सरकारने एका एसपी, दोन डीएसपींसह 7 जणांना निलंबित केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान फिरोजपूर (Ferozepur rally) येथे आयोजित सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने रस्ता अडवला होता. यामुळे पंतप्रधानांचा ताफा काही वेळ थांबला होता. आता या प्रकरणी फिरोजपूरचे तत्कालीन […]
-
26/11 Mumbai Attack : जेव्हा संपूर्ण देश हादरला होता… जाणून घ्या त्या काळ्या दिवसाची कहाणी
26/11 Mumbai Attack : 2008 मध्ये मुंबईवर (26/11 Mumbai Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जिवंत आहेत. 26/11 भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक. दहशतवाद्यांनी आतापर्यंतचा सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून चार […]









