- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Supreme Court : महाराष्ट्र सरकार नपुंसक, म्हणूनच ‘हे’ घडत आहे; कोर्टाचे ताशेरे
महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की राजकारण आणि धर्म जेव्हा वेगळं केलं जाईल. तेव्हा हे सगळं बंद […]
-
Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा आणि माझा अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, कोणताही बाका प्रसंग आला तरी त्यातून मार्ग कसा काढायचा, यामध्ये ते तरबेज होते. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे बापट हे नेते होते. १५-२० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा मुंबईतील मजेस्टिक या आमदार […]
-
Govind Pansare Murder Case: पानसरे हत्येबाबत एटीएसच्या हाती नवा सुगावा
Govind Pansare Murder Case: कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या एटीएसला (ATS) याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणातील दोन फरार आरोपी सारंग अकोलकर (Sarang Akolkar) आणि विनय पवार (Vinay Pawar) यांच्या संबंधात नवे धागेदोर हाती लागले. तपास यंत्रणेने सादर केलेल्या सीलबंद अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारी वकील मनकुवर […]
-
जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या? मोहित कंबोज याचं खळबळजनक ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
-
Karnataka Assembly Elections: कर्नाटकचे जातीय समीकरण काय आहे, जेडीएस पुन्हा किंगमेकर होऊ शकेल का? जाणून घ्या…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने बुधवारी (29 मार्च) आगामी विधानसभा निवडणुका 2023 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. कर्नाटकात खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे, पण जेडीएसही पूर्ण जोमाने रिंगणात आहे. मात्र, कोण कोणावर मात करते हे निकालाच्या दिवशीच कळेल. त्याआधी राज्याचे […]
-
पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धांजली!
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: पुण्याच्या विकासात खासदार गिरीश बापट यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचेही आतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे अत्यंत […]
-
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”
Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये चांगले काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील सुरु असलेल्या विषयांवर भाष्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूडमधील (Bollywood) होत असलेल्या राजकारणाला कंटाळूनच तिने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये सांगितल. यावर आता बॉलिवूडची ‘धकड’ […]
-
‘भाऊंची आलेली चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा’, कार्यकर्त्याने जागवल्या आठवणी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज निधन झाले आहे. बापटांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वंच स्तरातून गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यातील (Pune News) एका भाजप कार्यकर्त्यांने बापटांच्या आठवणींना उजाळा देत कसबा पोटनिवडणुकदरम्यानचे (Kasba byelection) एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. […]
-
Girish Bapat : बापट कायम पुणेकरांच्या स्मरणात राहतील; धंगेकरांनी जागवल्या आठवणी
भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. बापट यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नुकतेच महिनाभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे सर्वसमावेशक नेते […]
-
महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल, संजय राऊतांच सूचक ट्विट
नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाने पाठ फिरवल्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या. […]









