- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
एप्रिलमध्ये राज्यात होणार मेगा शिक्षकभरती; भरली जाणार हजारो पदे
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची भेट
ठाणे :- सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत आलेल्या 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच शक्य ते […]
-
मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
ठाणे : संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या (Municipal Corporation) वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार […]
-
शीतल म्हात्रे प्रकरणात तत्परता दाखवली, तशीच शिरसाट प्रकरणात दाखवा; अंधारेंच मुख्यमंत्र्यांना आवाहन
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील. अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या तक्रारीसाठी मी आग्रह धरला आहे असंही यावेळी सुषमा अंधारे (sushma […]
-
कर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजणार; थोड्याच वेळात EC करणार तारखांची घोषणा
कर्नाटक विधानसभेसाठीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकमधील 224 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होऊ शकते. सध्या कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे […]
-
Maharashtra Politics: तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा!
Tanaji Sawant Controversial Statement: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंतांनी ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले आहेत. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री हे वक्तव्य बोलून गेले आहेत, तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं […]
-
नमो अॅप बनले हायटेक, आता पीएम मोदींसोबत घेता येणार फोटो
नवी दिल्ली : तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? नसेल काढला तर आता काळजी करू नका, कारण नमो अॅपवर हे शक्य होणार आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि ते तंत्रज्ञान तुमचा फोटो शोधण्याचे काम करेल. कारण नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र […]
-
SA vs WI: दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात धावांचा पाऊस; विंडीजने जिंकली मालिका
जोहान्सबर्ग : वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन टी-20 सामन्याची मालिका जिंकली आहे. मंगळवारी (28 मार्च) जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात विंडीजने आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत. आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका 2 -1 ने जिंकली आहे. शेवटच्या वेळी 2015 मध्ये त्यांनी मालिका जिंकली होती. त्यावेळीही विंडीजने आफ्रिकेच्या भूमीवर मालिका जिंकली होती. दोन्ही संघांमधील […]
-
बाळासाहेब, वाजपेयींना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, सावंत बरळले…
सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत काल सोलापूरमध्ये एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले आज आम्ही या सभेला 7 लाखांची गर्दी जमवली आहे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां जे जमलं नाही ते सावंत बंधूनी करून दाखवलं. सावंत जरी मोठेपणाच्या ओघात बोलून केले असले तरी […]
-
अमोल कोल्हे नाराज? पक्षांतराच्या प्रश्नावर म्हणाले…
मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. सध्या महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यक्रम तसेच बैठक होत आहेत. परंतु या सर्व बैठक व कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे हजर राहताना दिसत नाहीत. अशातच अमोल कोल्हे यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यामुळे […]









