- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Maharashtra Politics : राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलेले; विखेंचा हल्लाबोल
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले असल्याचे विखे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे ते सतत काहीतरी बडबड करत असतात. वाचाळपणा करुन ते आरोप करत […]
-
साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात
सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे […]
-
उर्फी जावेदने बिकिनीवर पाहा काय घातले, तिच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले
-
राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमीनदोस्त, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत
मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला तर आता मरडवाड्याला अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळीने एवढा कहर घातला आहे की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई तर सोडाच अजून […]
-
Amritpal Singh Arrest Operation: अमृतपाल सिंगचे काका आणि ड्रायव्हरचे आत्मसमर्पण, स्वतः पोहोचले पोलिसांकडे
Amritpal Singh Arrest Operation: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, शनिवारी (18 मार्च) पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या अनेक समर्थकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्री अमृतपालचे काका आणि त्याच्या […]
-
Bhaskar Jadhav : कॉपी करूनही पेपर सोडवता येत नाही… एवढा रामदास कदम ‘ढ’ आहे!
रत्नागिरी (खेड) : पाच मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. तेव्हा त्या सभेला उत्तर देण्याकरता म्हणून उत्तर सभा घेणार असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. या सभेचे वर्णन एका वाक्यात आणि एका शब्दात करायचं झालं तर परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि फुटलेला पेपर हा जर एखाद्या फुटीर गटाच्या हातामध्ये […]
-
कोरफड लावल्यानंतरही योग्य चमक येत नाही… जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
मुंबई : त्वचा आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लोक कोरफडीचा बिनदिक्कत वापर करतात. याशिवाय काही लोक कोरफडीचा रस देखील सेवन करतात, परंतु अनेकदा लोक तक्रार करतात की कोरफड वापरल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्याला हवी असलेली चमक मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोरफडीचा वापर करण्याचा योग्य मार्ग सांगत आहोत. जर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अशा प्रकारे कोरफडीचा […]
-
Eknath Shinde : शरद पवारांनी काय दिवे लावले, अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं म्हणायचा… आता तुम्ही काय खाताय मग?
रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार […]
-
Devendra Fadanvis : नागपूरमध्ये एकही बस ‘डिझेल’वर धावणार नाही… आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार!
नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]
-
Eknath Shinde : आधीचं सरकार ‘सायलेंट’, आताचे ‘अलर्ट’ मोडवर!… कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!
रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार […]









