मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला तर आता मरडवाड्याला अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळीने एवढा कहर घातला आहे की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई तर सोडाच अजून […]
Amritpal Singh Arrest Operation: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, शनिवारी (18 मार्च) पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या अनेक समर्थकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्री अमृतपालचे काका आणि त्याच्या […]
रत्नागिरी (खेड) : पाच मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. तेव्हा त्या सभेला उत्तर देण्याकरता म्हणून उत्तर सभा घेणार असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. या सभेचे वर्णन एका वाक्यात आणि एका शब्दात करायचं झालं तर परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि फुटलेला पेपर हा जर एखाद्या फुटीर गटाच्या हातामध्ये […]
मुंबई : त्वचा आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लोक कोरफडीचा बिनदिक्कत वापर करतात. याशिवाय काही लोक कोरफडीचा रस देखील सेवन करतात, परंतु अनेकदा लोक तक्रार करतात की कोरफड वापरल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्याला हवी असलेली चमक मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोरफडीचा वापर करण्याचा योग्य मार्ग सांगत आहोत. जर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अशा प्रकारे कोरफडीचा […]
रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार […]
नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]
रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार […]
रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर […]
रत्नागिरी (खेड) : कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी आदळआपट, थयथयाट केला. त्यांच्याकडे खोके आणि गद्दार हेच दोन शब्द आहेत. यापुढे ते राज्यभर […]