हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. राजकारणात महत्वकांक्षा असतात
अस्पृश्यता नाहीशी झाली आहे, पण ब्रिटिश काळात बनवलेल्या कायद्यांचा प्रभाव अजूनही आहे.
मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर 2000 साली अझरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
माताभगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही
एनडीएमध्ये सामील झाल्यानंतरही अजितदादा सातस्याने मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत.
Raj Thackeray Post : राज ठाकरे त्यांच्या परखड आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे सर्वांना परिचित आहेत. राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर राज ठाकरे नेहमीच व्यक्त होत असतात. आजही राज ठाकरेंनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी […]
मुंबई : सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे […]
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party) संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय? आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व […]
Supreme Court On Tirupati laddu Row : तिरुपती लाडू वादावर सोमवारी (३० सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फटकारत जुलैमध्ये आलेल्या अहवालावर दोन महिन्यांनंतर विधान का केले, अशी विचारणा केली. तसेच किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा एवढी आमची अपेक्षा असल्याचे म्हणत फटकारले आहे. तिरुमला येथील […]
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.30) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याशिवाय कोतवालांच्या मानधानात 10 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. (Deshi Cow Declared As a Rajyamata Gomata By Maharashtra Government) Nitin Gadkari : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरील गडकरींचं विधान चर्चेत; नेमकं […]