- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
सत्तार बोलायला पटाईत : संगमनेरच्या घोड्याचा लगाम दिला विखे पाटलांच्या हाती
अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे पशुधन एक्स्पोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत राहिले. महापशुधन एक्स्पोत संगमनेरचा घोडा दिसला आणि त्याचा लगाम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाती पाहिला. यावेळी सत्तार म्हणाले, घोडा कुठलाही […]
-
लष्करे खून प्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम !
अहमदनगर : अण्णा लष्करे हत्याच्या गुन्ह्यामधील आरोपींनी छञपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेवून राजू जहागिरदारसह सहा पैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्त केली. याबाबत माहिती अशी की,सुनील उर्फ अण्णा लष्करे यांच्या १८ मे २०११ रोजी झालेल्या हत्याच्या […]
-
मुख्यमंत्री म्हणाले… म्हणून श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही, मात्र…
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. विरोधकांकडून उपस्थित केला जाणारा दिल्ली दौऱ्यावरून शिंदे म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी लोकांमध्ये जातो. मी एक सामान्य कार्यकर्ता असून कार्यकर्ताच राहणार. सत्तेची हवा कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. तसेच माझं नाव […]
-
उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सत्ताधारी पक्षातील मंत्री मंडळींनी उत्तर दिले आहे. यातच आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार जसा विरोधी पक्षाचा असतो तसा उत्तर देण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांचा असतो. माझी अपेक्षा होती की विरोधी पक्षाचे नेते […]
-
भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा देखील झाल्या. यातच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा प्रश्न सभागृहात मांडला. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारची टॅगलाईनचा उच्चार करत त्या म्हणाल्या तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र इथे बळीराजा नुकसान भरपाईपासूनच वंचित असल्याची खंत […]
-
अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मस्जिदीच्या जागांवर पोलीस स्टेशन, व्यावसायिक इमारती उभारण्यात आलेल्या आहे. तसेच या मस्जिद मध्ये अनेकांकडून गैरप्रकार केला जातो आहे. यामुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे प्रतिपादन सपाचे नेते अबू आझमी यांनी सभागृहात केले. तसेच याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज […]
-
दूध उत्पादकाची लुट थांबणार, राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
अहमदनगर :दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जायची. दूध उत्पादकांची ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) अखेर पाऊले उचलली आहे. सरकारने मिल्कोमीटरचे नियमित प्रणामीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी किसान सभेने (Kisan Sabha) सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर […]
-
हा तर कायद्याचा गैरवापर…राहुल गांधी प्रकरणावरून जयंत पाटलांचा टोला
मुंबई : पंतप्रधान मोदींवरील एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयाने कारवाई केली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार तसेच माजीमंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवणे […]
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून […]
-
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर
मुंबई : गुलाबी थंडीचा मौसम गेला असून आता उन्हाळा सुरु झाला आहे. कडाक्याच्या उन्हात शरीराची लाहीलाही होत असते. यातच उन्हामूळे त्वचा देखील काळवंडते. यामुळे या सीझनमध्ये शरीराची काळजी घेण्याची गरज असते. सुर्याची तीव्र सुर्यकिरण त्वचेला हानी पोहचवतात. सुर्यप्रकाश त्वचेची नैसर्गिक चमक दुर करतो. म्हणूनच त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्वचेची […]









