पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी 'लक्ष्मी'ची व्यक्तिरेखा साकारत आहे.
अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
नव्या कॅन्सर लसीला ‘EnteroMix’ असे नाव देण्यात आले आहे. ती mRNA प्लॅटफॉर्मवर आधारित असून कोविड-19 लसीप्रमाणेच आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सोन्याच्या भावाने 9 सप्टेंबर रोजी इतिहासातील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या शक्यता वाढली.
माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे.