- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
प्रसाद ओक त्याच्या नातेवाईकांबद्दल म्हणाला…
मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak)रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. धर्मवीर (Dharmveer)चित्रपटातील आनंद दिघेंच्या भूमिकेनं तर प्रसादनं आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. आपल्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. प्रसादनं आजवर अनेक पुरस्कार (Award) मिळवले आहेत. तरीही तरीही तो आपल्या चाहत्यांशी तितकाच जोडलेला असतो. प्रसाद ओक आपल्या चाहत्यांशी […]
-
सोनाली कुलकर्णीनं का मागितली माफी? सोशल मीडियावर ट्रोल
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni)एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झालाय. त्यामध्ये भारतीय मुली आळशी असल्याचं सोनालीनं म्हटलंय. सोनालीचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)झाल्यापासून ती सातत्यानं ट्रोल (Troll) होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता सोनालीनं तीच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्याबद्दल एक निवेदन जारी केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या […]
-
कोणाचे हॉटेल श्रीलंकेला, कोणाचे लंडणला? रामदास कदमांनी धमकावलं
रत्नागिरी : आज शिवसेना (Shivsena)शिंदे गटाच्या (Shinde Group) रत्नागिरीमधील (Ratnagiri)सभेत रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, एक दिवस येईल समोर, आज काही बोलत नाही. पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कोणाचे हॉटेल श्रीलंकेला (Shrilanka)आहेत. कोणाचे हॉटेल सिंगापूरला(Singapur) आहेत. कोणाचे हॉटेल लंडणला (London) आहेत. कोणाच्या प्रॉपर्ट्या अमेरिकेला(America) आहेत. […]
-
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्याशिवाय गाडीत बसत नव्हते…
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray)सावली म्हणून आम्ही काम केलं आहे. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे (Narayan Rane)गेल्यानंतर पक्ष संकटात आला. त्यानंतर वर्षभर गाडीत पुढं घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेल पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही, हे मी शिवसेनाप्रमुखांना मी सांगत होतो. त्याची परतफेड तुम्ही केली का? तुम्ही सर्वांना ज्याचे […]
-
‘कर्डिलेसाहेब’ आता हिशेब पूर्ण; अध्यक्षपदावर बसताच खासदार विखेंचा मिश्किल टोला
अहमदनगर : संपर्क करणं आणि विकास करणं याच्यामध्ये फरक असतो. कोणीतरी महापुरुषांनी म्हटलंय की, माणसाची ओळख त्याच्या कार्यानं होत असते. माणूस जरी नसला तरी त्याच्या कर्माच्या माध्यमातून बदल होत असतो. हा नगर शहरातील उड्डाणपूल (Flyover), बायपास (Bypass), अहमदनगर करमाळा रस्ता(Ahmednagar Karmala Road), ही साकळाई योजना (Saklai Schemes) हे आम्ही केलेली कर्म आहेत. ज्याचं फळ आम्ही […]
-
खासदार विखेंनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा; मविआ सरकारनं ‘साकळाई’ला डावललं
अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda)व नगर (Nagar)तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला (Saklai Upsa Irrigation Scheme)मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी (Rui Chattisi)येथे करण्यात आलं आहे. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay vikhe patil)यांनी कार्यक्रमात साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळण्यापासून तर थेट सिंचन योजनेला […]
-
महिलेला एकटं पाहून सेल्समननं केलं घाणेरडं कृत्य…
पुणे : काही दिवसांपासून पुण्यात (Pune)शाळकरी, महाविद्यालयीन तरुणी (Schools, college girls)किंवा महिलांची छेडछाड (teasing)वा विनयभंग(molestation), अशा गुन्ह्यांचा आलेख (Crime graph)वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.15) सदाशिव पेठ येथे एक लाजिरवाणी घटना घडली आहे. कपड्यांची खरेदी करण्यासाठी पती आणि पत्नी सदाशिव पेठेतील ब्राऊन बॉईज मेन्स या दुकानात गेले असता, या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने संबंधित […]
-
Delhi Excise Policy Case : केसीआरला मोठा धक्का; मुलगी कविताला पुन्हा ईडीची नोटीस
नवी दिल्ली : दिल्ली दारु धोरणप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कवितामागे (K Kavitha) ईडीची पीडा लागली आहे. दिल्ली दारु धोरण (Delhi Liquor Policy)प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज गुरुवारी […]
-
राहुल गांधींनी केंब्रिजच्या वक्तव्यावर सोडलं मौन, म्हणाले…
नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress)माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी लंडनमध्ये (London)केलेल्या वक्तव्यावर मौन सोडलं आहे. संसदेच्या आत आणि बाहेर भाजप (BJP)नेत्यांकडून राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी (Apologize)अशी मागणी केली जात आहे. त्यावरून सलग चौथ्या दिवशी संसदेत (Parliament)गदारोळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता राहुल गांधींनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे. आज राहुल गांधी संसदेच्या […]
-
जयंत पाटील म्हणाले, सर्व मार्गानं चिरडायचा कार्यक्रम होतोय
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार घालवण्यासाठी राज्यपालांनी किती प्रयत्न केले? हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)स्पष्ट झालेलं आहे. आता राज्यपालांच्या (Governor) कृतीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी म्हटलं आहे. आजच्या महाराष्ट्रातील सरकारच्या (Shinde Fadnavis Sarkar)कामाची पद्धत तुम्हाला सर्वांना माहित आहे. साम-दाम दंड-भेद वापरण्यासाठी ते काय करतात? […]










