- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
Ind vs Aus 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचा कहर
चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला जात आहे. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith)प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि नॅथन एलिसच्या (Nathan Ellis) जागी अॅश्टन आगर (Ashton […]
-
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
LetsUpp | Govt.Schemes राज्याच्या (Maharashtra)अनुसूचित (Scheduled Areas)क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना (Tribal deployment)क्षेत्रांतर्गत कुपोषण(Malnutrition), बालमृत्यू (infant mortality)व कमी वजनाची बालके जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गरोदर स्त्रिया (pregnant women)व स्तनदा मातांकरिता भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam)अमृत आहार योजना (Amrit Diet Plan)राबविण्यात येते. योजनेच्या प्रमुख अटी : अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त […]
-
Breaking : दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; बराच वेळ जमीन हादरली
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR)भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भागात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे 10 सेकंद पृथ्वी हादरत असल्याची माहिती समजली आहे. जमीन हादरल्यामुळं लोक घाबरून घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीसह हरियाणा(Hariyana), पंजाब(Panjab), उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. Raj […]
-
लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)पूर्ण देशभर कसे आणि केव्हा पोहोचले याबद्दल सांगितले आहे. ते लोकमान्य सेवा संघ(Lokmanya Seva Union) पार्लेच्या शतकपूर्तीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. […]
-
तनपुरे साखर कारखान्यावर ‘प्रशासकराज’
राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह […]
-
पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणावर विखे करणार फैसला
अहमदनगर : देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) 25 एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरण (Land Swap Misappropriation Case)राज्यभर गाजले होते. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या समोर गुरुवारी (ता.23) सुनावणी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, अध्यक्ष क्रांती शुगरचे के. एम. निमसे, […]
-
अमृतपाल वेशांतर करुन पळाला; टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
चंदिगड : खलिस्तान (Khalistan)समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh)चार दिवसांपासून पंजाब पोलिसांना (Panjab Police)चकमा देत आहे. त्याला पकडण्यासाठी राज्यभरात हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमृतपाल एका टोलनाक्यावरील (Toll Plaza) सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये(CCTV Footage) दिसत आहे. शनिवारी सकाळी 11:27 वाजता जालंधरच्या (Jalandhar)टोल प्लाझावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 30 वर्षीय कट्टरपंथी उपदेशक दिसला होता. तो मारुती ब्रेंझा कारच्या […]
-
दुसऱ्याचं डोकं वापरुन स्वतःच्या नावावर केला विश्वविक्रम!
पुणे : संपत मोरे (प्रतिनिधी) जागतिक विक्रम (World record)करण्याचं खुळ जर का डोक्यात बसलं की, लोक काय डोकं लावतील याचं काहीच सांगता येत नाही. पुण्यात (Pune)सुद्धा असच काहीसं घडलंय… एका तरुणानं डोकं लावलं आणि साडेअठरा तासात सुमारे 540 लोकांची मोफत हेअर कटिंग (Free Hair Cutting)केली, तीही डाव्या हातानं… त्यामुळं त्यानं एकप्रकारे जागतिक विक्रमच प्रस्थापित केला […]
-
‘केंद्रा’कडून महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव; नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा
मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईबद्दल (Mumbai)केंद्रातील (भाजप) सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा विडाच केंद्र सरकारने (Central Government)उचलला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Sarkar)आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. आता मुंबईतीमधील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय (Textile Commissioner […]
-
वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय नाही तर आयुक्तच दिल्लीला जाणार; फडणवीसांची सारवासारव
मुंबई : भाजपकडून (Bjp)महाराष्ट्राचं (Maharashtra)महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच मुंबईमधील (Mumbai)वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय (Office of Textile Commissioner)दिल्लीला (Delhi) हलवण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांकडून करण्यात येतोय. आज राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जयंत पाटील (Jayant Patil)यांनी थेट विधासभेत हा प्रश्न विचारला आहे. त्याला […]










