- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांनी महाराष्ट्राचे (Maharashtra)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि लडाखचे (Ladakh)उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर (Radha Krishnan Mathur)या दोघांचाही राजीनामा (Resignation)मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रपतींनी देशातील एकूण 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलीय. त्याचबरोबर गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) […]
-
कोश्यारींवर टीका करत नव्या राज्यपालांचं जयंत पाटलांकडून स्वागत
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) मंजूर करण्यात आलाय. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत नवीन राज्यपालांचं स्वागत तर मावळत्या राज्यपालांवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या […]
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी […]
-
Ravikant Tupkar यांचं पोलीस ठाण्यातच अन्नत्याग आंदोलन
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक […]
-
Uday Samant यांचा मोठा दावा म्हणाले, आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात
सोलापूर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले. यापुढं येणारं महापालिकेचं मैदान असो, लोकसभेचं असो अथवा विधानसभेचं […]
-
मुंबई -दिल्लीचं अंतर 12 तासांचं, पंतप्रधान मोदी आज करणार महामार्गाचं उद्घाटन
दिल्ली : मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Delhi Expressway)पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर या महामार्गाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज रविवारी (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचं लोकर्पण करणार आहेत. यामुळं दिल्ली ते जयपूर […]
-
Rohit Pawar म्हणाले, प्रणिती शिंदे मोठ्या बहिणीसारख्या…
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी जमिनीवर राहणारा साधा कार्यकर्ता आहे, म्हणून मला कदाचित त्या ओळखत नसतील. विषय ओळखण्याचा आणि न ओळखण्याचा नाही. प्रणिती शिंदे या अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्या बोलून गेल्या; त्यांना तो अधिकारही आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या […]
-
Kasba Chinchwad By Election : एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)215- कसबा (Kasba) व 205 – चिंचवड (chinchwad)विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे. त्यामुळं 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा […]
-
कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केलाय. आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी […]
-
एकेकाळीचे नाशिकसम्राट गिरीशभाऊ नाशिकमध्येच कात्रीत अडकले
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समाजले जाणारे आणि एकीकाळी नाशिकचे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांची त्याच नाशिक जिल्ह्यात कोंडी झाली आहे. गिरीश महाजन एकेकाळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी अथक प्रयत्न करुन देखील नाशिकचे पालकमंत्रिपद महाजन यांना मिळू शकलं नाही. दादा भूसे यांचा शब्द मुख्यमंत्री यांनी खाली पडू दिला नाही. दादा भूसे […]










