- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड…
Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge) यांना एक सल्ला दिला आहे. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत. मात्र असा नव्या पक्षाचा विचार हा ओबीसींच्या एकीला खंड पाडणारा ठरू शकतो. Vijay Wadettiwar […]
-
Ahmednagar News : नगर-मनमाड रोडवरील इमारतीला आग; फायनान्स कंपनीचे मोठे नुकसान
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली. महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे […]
-
Sanjay Raut : पुण्यातल्या गुंडांना राजकीय वरदहस्त? ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर घणाघात…
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता.6 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांना रविवारी (ता.4 फेब्रुवारी) पुण्यातील […]
-
Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरीचा ब्लू साडीत रॉयल अंदाज, पाहा फोटो
-
Manoj Jarange : ते राष्ट्रपती झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवू; जरांगेंच भुजबळांना पुन्हा एक चॅलेंन्ज
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) अधिसूचना काढली आहे. मात्र सगेसोयऱ्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते आणि […]
-
Pune Crime : धक्कादायक! राख अंगावर पाडल्याचं निमित्त अन् अंगावर सोडला थेट पिटबुल डॉग
Pune Crime : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे (Pune Crime ) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये पर्वती येथील लक्ष्मीनगरमधील शाहू वसाहतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी शेकोटी करत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून, एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून त्याला चावा घेण्यास सांगितले. या कुत्र्याने संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला […]
-
Uday Samant : ठाकरेंच्या व्यासपीठावरचे काही दिवसांत शिंदेंचे नेतृत्व स्विकारतील; सामंतांचा दावा
Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray ) सभेवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेमके कोणते नेते शिंदे गटात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाटकी लोकांना किंमत […]
-
Ahmednagar News : भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते, मराठा समाज आक्रमक
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश […]
-
मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]
-
Ram Mandir ची निर्मिती केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झाली, मोहन भागवतांचं प्रतिप्रादन
Ram Mandir : राम मंदीर (Ram Mandir) निर्मिती एक साहसी कार्य आहे. तसेच ते केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झालं. तर आज संपूर्ण जगाला भारताचीच गरज असल्याने भारताने सज्ज होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिप्रादन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagavat) यांनी केलं. ते आज (5 फब्रुवारी) ला गीता भक्ति अमृत महोत्सव गीता परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या […]









