- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Jallianwala Bagh Massacre काय आहे इतिहास? जाणून घ्या…
Jallianwala Bagh Massacre : भारताच्या पारतंत्र्यांच्या अनेक रक्तरंजित घटनांमुळे इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात. अशीच एक गटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेबद्दल सांगायलं गेलं तर अंगावर काटा येतो. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार आणि भारतीयांचा नरसंहार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेला आज 104 वर्ष झाले. काय आहे हा नरसंहार आणि याचा इतिहास जाणून घेऊ… पंजाबमधील अमृतसरमध्ये […]
-
Devendra Fadanvis : सकाळी नऊचं बंद केलं तर… पत्रकार परिषदेवरून फडणवीसांचा राऊतांना टोला
Devendra Fadanvis on Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी पत्रकारांनी सोशल मिडीयावरील वादग्रस्त पोस्ट आणि त्याचबरेबर महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांकडून सध्या केली जात असलेली वादग्रस्त वक्तव्ये यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता फडणवीसांनी यावर उत्तर दिलं यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. […]
-
School College Ani Life चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
New Song From School College Ani Life : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रोहिता शेट्टी आता मराठीमध्ये पदार्पण करत आहे. ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे. […]
-
Satej Patil यांचा वाढदिवस की राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार
Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]
-
आषाढी वारी 2023 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर, असा असणार दिनक्रम
Aashadhi Vari 2023 : आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी असते. या वारीला भागवत धर्म आणि वारकऱ्यांकडून विशेष महत्त्व असतं. ही मोठी वारी असल्याने आषाढी वारीला पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट […]
-
Mumbai APMC वर प्रशासक मंडळ येणार, अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच?
Mumbai APMC : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. याचाच प्रत्यय आला आहे मुंबई बाजार समितीमध्ये. मुंबई बाजार […]
-
Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Gulabrao Patil On Uddhav Thackery : चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी […]
-
Chandrakant Patil : नाराजी नाही, राजीनामा घ्या; राऊतांनी शिंदेंना खडसावले
Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत […]
-
New York Indian Film Festival मध्ये अनुपम खेर यांच्या ‘रीटेक’ चा डंका !
New York Indian Film Festival : अप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या आणि अनुपम खेर, जरीना वहाब आणि दानिश हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रीटेक’ या शॉर्ट-फिल्मला अमेरिकेतील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमिअरसाठी निवडण्यात आले आहे. या शॉर्ट-फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन श्वेता बसु यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षीय कलाकाराची कहाणी आहे. जो आपल्या गुरूंच्या […]
-
Covid 19 : सावधान! कोरोनानंतर भारतीयांना होत आहेत ‘हे’ आजार
Post Covid Disease :देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून देशासाह जगभारात कोरोना या आजाराने नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम घडवला आहे. या आजाराने नागरिकांचं शारिरिक, मानसिक आणि […]









