- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 11 months ago
- 11 months ago
- 11 months ago
-
‘गांधी’ मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर TIFF 2025 मध्ये! पहिली भारतीय मालिका म्हणून ऐतिहासिक बहुमान
Gandhi Series World Premiere In TIFF 2025 : भारतीय कथांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटची बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मालिका ‘गांधी’ (Gandhi) यावर्षीच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) 2025 मध्ये वर्ल्ड प्रीमियर करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनेते प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिकेत साकारलेली ही मालिका TIFF च्या ‘प्राइमटाइम प्रोग्रॅम’मध्ये निवडली […]
-
‘कंतारा : चॅप्टर 1’मध्ये रुक्मिणी वसंतची दमदार एन्ट्री! कणकवतीच्या लुकने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Rukmini Vasant In Role Of Kanakavati : होम्बले फिल्म्सची वर्षातील सर्वात मोठी फिल्म ‘कंतारा : चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) ही ‘कणकवती’ची भूमिका साकारणार असून, तिचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात (Entertainment News) आला आहे. वरमहालक्ष्मी या शुभ दिवशी होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांना […]
-
5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘इन्स्पेक्टर झेंडे’, ओम राऊत म्हणतो, ‘माझ्या वडिलांचं स्वप्न…’
निर्माते ओम राऊत (Om Raut) यांची निर्मिती असलेला 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार
-
हृतिक VS एनटीआरचा थरार! ‘वॉर 2’ च्या ‘जनाब ए आली’ची झलक प्रदर्शित
Janaab Ae Aali Song War 2 Song : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) अखेर त्यांच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित सिनेमासाठी ‘वॉर 2’ मधील भव्य डान्स ट्रॅक ‘जनाब ए आली’ ची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. हा ट्रॅक म्हणजे हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक अभूतपूर्व डान्स राइव्हलरी – जिथे शैली, ऊर्जा आणि अभिनयाचा मिलाफ होणार […]
-
महाराज हिंदूंचे! ‘खालिद का शिवाजी’ बॅन करण्याची मागणी करत हिंदू संघटना आक्रमक
'Khalid Ka Shivaji' वर बंदी आणावी. अशी मागणी करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी सेन्सॉर बोर्डला पत्र पाठवले आहे.
-
‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घाला, राज्य सरकारचं थेट केंद्राला पत्र
खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत राज्य सरकारने थेट केंद्राला पत्र पाठवलं. या पत्रात राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली.









