मुंबई : जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे काका अजित पवार यांनी अनेकांना फोन करू जीवाचे रान केले होते. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले या निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन […]
नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेकदा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतले होता. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत कांदा विक्री करणाऱ्या […]
Ajit Pawar on Farmer Melava : आधी म्हणायचे सरकार पाडण्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. पण मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच खुलासा केला होता. देवेंद्रजी रात्री वेश बदलून सरकार पाडण्यासाठी जायचे, असे सांगितले. तर काल या सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःच सोलापूर येथील जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे […]
Ajit Pawar on Farmer Melava : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिंपरखेड आणि इतर गावातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. शेतकरी म्हणाले दादा आम्ही पीकविमा काढला. आमच्या शेतातील पिकांचे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. पण आम्हाला पिकविम्याचे केवळ २०० आणि ४०० रुपये इतकीच मदत दिली. २००-४०० रुपयांत आमची नुकसान कसे भरून निघणार आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर […]
सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून सांगलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच श्रेयवादाची लढाई जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाकडून आमच्याच प्रयत्नांतून या पंचायत समितीच्या नवीन इमारती निधी मंजूर झाला आहे. असा दावा करत आहेत. दरम्यान भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि राष्ट्रवादीचे […]
Ajit Pawar on Farmer Melava : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री मंत्री होते तेव्हा गारपीट, अवकाळी येऊद्या की अन्य कोणतेही संकट असो. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यायचे. मात्र, केंद्र सरकारने देशातील काही मूठभर उद्योगपतींचे तब्बल ११ लाख कोटी रुपये माफ केले. पण माझ्या बळीराजाचे, […]