छत्रपती संभाजीनगर : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या जोडीदार ईशा झा यांच्याशी त्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या विवाहाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. मागील दोन वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा एकत्र आहेत. आता त्यांनी या नात्याला लग्नाचे नाव […]
Road Accident : समृद्धी महामार्गावर काही केल्या अपघात (Road Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. आताही या महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 23 जण जखमी झाले असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. समृ्द्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वकिल […]
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही. […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळांना आवर घाला, अशी विनंती अजित पवार […]
Manoj Jarange Patil : ‘संपूर्ण जगाला आणि देशाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आज येथे आला आहे. मराठा समाज जसा शांततेत येथे आला तसाच शांततेत जाईलही. पण, आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे कारण, आरक्षण (Maratha Reservation) आमच्या हक्काचं आहे. या समाजाच्या वेदना […]