निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडवला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी
मी एकटी महिला मला कोणताही सपोर्ट नसताना माझ्यामागे कोणताही मोठा राजकीय पक्ष नसताना जवळ पैसे नसतानाही मी लढत होते.
तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन
तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत अन्याय केला.
देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलोय अशी खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.